Relief Packege For Farmers: अवकाळी पावसात नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना मिळणार मदत
अवकाळी पावसाने तुमचे नुकसान झाले असेल तर तुमच्यासाठी खास Relief Packege For Farmers ची घोषणा करण्यात आली आहे. यांतर्गत तुम्हाला 33%नुकसान भरपाई मिळणार आहे.
अवकाळी पावसाने तुमचे नुकसान झाले असेल तर तुमच्यासाठी खास Relief Packege For Farmers ची घोषणा करण्यात आली आहे. यांतर्गत तुम्हाला 33%नुकसान भरपाई मिळणार आहे.
शेतीसाठी उपयुक्त ठरणारी बोअरवेल योजनादेखील सरकराने सुरू केली आहे. वेगवेगळ्या सोयी उपलब्ध करून देताना आता शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी बोअरवेल योजनेचा शेतकऱ्यांना लाभ घेता येणार आहे.
सरकारतर्फे Pashu Kisan Credit Card Scheme ही योजना सुरु करण्यात आलेली आहे. जे शेतकरी पशुपालनाचा जोडधंदा करतात त्यांना या योजनेतून लाभ मिळणार आहे. या योजनेतून तब्बल 1,50,000 इतकी रक्कम सरकार मदत म्हणून देणार आहे.
प्रधानमंत्री आवास योजना ही खास गरीबांना पक्के घर मिळवून देण्यासाठी सुरु करण्यात आली आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज कसा करावा याची माहिती
एसटी महामंडळात काम करण्यास इच्छुक असणाऱ्या उमेदवारांनी १५ मे, २०२३ पूर्वी ऑफलाईन पद्धतीने अर्ज करणे आवश्यक आहे. याविषयी जाणून घ्या अधिक माहिती.
रीब वृद्धांसाठी सेवानिवृत्तीसाठी बचत आणि त्यांच्या दीर्घायुष्यासाठी मदत म्हणून असंघटित कामगारांसाठी भारत सरकारने पेन्शन योजना काढली आहे. सेवानिवृत्ती स्वेच्छेने बचत करण्यासाठी प्रवृत्त करणे हेच या योजनेचे उद्दिष्ट आहे.
महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळातर्फे फेलोशिपचा उपक्रम राबविण्यात येणार असल्याचे जाहीर करण्यात आले आहे. या फेलोशिपसाठी १५ मे पर्यंत अर्ज पाठविण्याचे आवाहान करण्यात आले आहे.
BARC मुंबईत अंतर्गत ४३७४ रिक्त पदांकरिता बंपर भरती असून सध्या अर्ज मागविण्यात येत आहेत. कसा कराल अर्ज जाणून घ्या
मुलींच्या चांगल्या भविष्यासाठी, त्यांच्या पालकांना मदत करण्यासाठी सरकारने सुकन्या समृद्धी योजना सुरू केली आहे. यामध्ये तुम्ही दरवर्षी 250 ते 1.50 लाख रुपये जमा करू शकता. शेवटी जमा केलेली रक्कम तुम्हाला तुमच्या ठेवीनुसार परत मिळते. सरकारने 1 एप्रिल 2023 पासून नवीन व्याजदर 8% पर्यंत वाढवला आहे. आमच्या अनेक वाचकांनी विचारले होते की, सुकन्या समृद्धी योजनेत 1000 … Read more
सरकारने काही ठिकाणी वीजेचे बील माफ करण्याचा निर्णय घेतला असून या निर्णयाचे स्वागत होत आहे.